शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

पतंजली सेवा ट्रस्ट आता शेतक-यांसोबत कार्य करणार - डॉ. जयदीप आर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 7:22 PM

वाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष कार्य करणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी येथे केले. 

ठळक मुद्देसंपूर्ण नफा देशसेवेसाठी समर्पित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष कार्य करणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी येथे केले. स्थानिक पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये २७ जानेवारीला सायंकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. आर्य पुढे म्हणाले की, वाशीम येथे प्रथमच योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांचे आगमन होत असून २७,  २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी सकाळी ५ ते ७.३० या कालावधीत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात तीन दिवसात किमान तीन किलो वजन कमी होणे, डायबिटीसच्या रुग्णांना लाभ मिळणे, ज्यांना नुकतेच डायबिटीस झाला, त्यांचा हा आजार पुर्णपणे बरा होणे, अस्थमा, तणाव, हातपाय, कंबर, घुटना दर्द असणाºया रुग्णांना शिबीरातून लाभ मिळणार आहे. सदर शिबीराचा मुख्य उद्देश लोकांच्या जीवनात सुख आणणे हा असून सदर कार्यक्रमामध्ये स्वामी रामदेव हे महिलांसाठी विशेष मार्गदर्शन करतील. कारंजा लाड येथे भव्य शेतकरी संमेलन तसेच युवकांसाठी विशेष शिबीरात मार्गदर्शन करण्यात येईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण विश्वात योग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला असून ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :patanjaliपतंजलीwashimवाशिम