वाशिम : निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळबाग आणि भेंडी, कारली, भोपळा, मिरची, तोंडले, शेवगा, कडीपत्ता आदी १५ प्रकारच्या भाजीपाला पिकाची नोंद करण्यासाठी ‘अपेडा’ने अपेडा फार्मर कनेक्ट अॅप तयार केले असून शेतकºयांना स्वत: मोबाईलवरून नोंदणी करणे या ...
वाशिम : चालुवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्हावासियांना प्राणी प्रश्न भेडसावणार असुन पाण्याचा प्रश्न सर्वासमोर उभा राहणार असल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता त्याचे सुयोग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह ...
मानोरा (वाशिम): तालुक्यातील आमगव्हाण येथे कर्जाच्या विवंचनेने शेतकरी पुत्र संदीप रामधन कटारे (३५) यांनी २ आॅक्टोबर रोजी गळफास घेवुन जीवनयात्रा संपविली. नापीकी व कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्यामुळे नेहमी बँकेचे व उसनवार कर्ज फेडण्याच्या विवंचनेने ते स ...
जनतेच्या हीताचा व शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी जादुटोणा विरोधी कायदा हा क्रांतीकारी कायदा शासनाने आणला. या कायद्याबाबत जनजागृती व प्रचार प्रसार व्यापक व मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. या कायद्यामूळे जनतेचे शोषण थांबेल व बुद्धीप्रामाण्यवादी समाजाची नि ...
अलिकडेच पार पडलेल्या गणेशोत्सव आणि नवदुर्गोत्सवात अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचाच वापर केला. या मूर्तींच्या विसर्जनानंतर अद्यापही त्या मूर्ती पाण्यात तशाच पडून असल्याने त्याचा जलचरांसह मानवी जीवनावर मोठ ...
चालुवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्हावासियांना प्राणी प्रश्न भेडसावणार असुन पाण्याचा प्रश्न सर्वासमोर उभा राहणार असल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता त्याचे सुयोग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील राजरत ...
वाशिम - जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेतली जात आहे. या केंद्रांवर विशेष वॉच ठेवला जाणार आहे.आगामी आ ...
निनाद देशमुख / रिसोड : तालुुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेने आता चांगलाच वेग धरला असून, प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.रिसोड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ सं ...
वाशिम: लागोपाठ तीन दिवस सुट्या आल्याने जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहिल्या, परिणामी सणउत्सवाच्या तयारीसाठी शेतमाल विकणाºया शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.जिल्ह्यात यंदा अपुºया पावसामुळे पीक उत्पादनात घट आल्य ...
वाशिम : जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र्यसैनिक तथा स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी, २ आॅक्टोबरला जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांसह प्रशासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन कार्यक्रम ...