वाशिम : जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावोगावी उघड्यावर जाणाºयांना पोलिस चौकीत आणून त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही बाब स्वच्छता राखण्यात बहुतांशी फलदायी ठरत असली तरी अनेक गावांमध्ये उघडयावर शौचास जाणाºयांच ...
वाशीम : व्यक्तित्वाचा खरा विकास साधायचा असेल, तर राष्ट्रीय सेवा योजना हे एक उत्तम माध्यम आहे. राष्ट्रीय सेवा योजनाच जगणे सर्वांचे जगणे होऊ दे, असा संदेश प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांनी स्वयंसेवकांना दिला. ...
मानोरा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची निकालानंतर मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १० ऑक्टोबर रोजी महिलांनीही ... ...
वाशिम : सद्यस्थितीत कृषी विभागाव्दारे कायदेशिर कारवाईचा बडगा उगारुन कृषी व्यावसायिकांचे परवाने निलंबन, रद्द करणे यासह कारवाई केल्या जात आहे.यामुळे सर्व विक्रेते संभ्रमात असून विचलित झाले आहे. याबाबत आपण संघटनेला सहकार्य करावे या मागणीसह विविध विषयावर ...
वाशिम : राज्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने अवयव दानाचे फॉर्म भरून घेण्याची मोहीम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास ...
कारंजा : ज्या स्त्रीवर अत्याचार झाला असेल तर या अत्याचाराला स्त्रीच जबाबदार असेल असा कयास समाज करत असतो कारण तीचं वागणं, तिचं चालणं, तिच नटणे, तिचेक कपडे याबाबीवरून तिच्यावरच दोषारोपण केल्या जात,े मात्र ही मानसिकता समजााने बदलावी असे मत जिल्हा पोलिस ...
जिल्हयातील २६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून ७ ऑक्टोंबर रोजी मतदानास सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले. ...
वाशिम: यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १ आॅक्टोबरपर्यंत केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे जलसाठे तळाला गेले असून, विहिरीही आटण्याच्या मार्गावर असल्याने रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुरेसे पाणी उपलब्ध असे ...