म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता न देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाईपलाइन अंथरण्याच्या कामाला प्रा ...
वाशिम : नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे. ...
वाशिम - विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस, आशा व गटप्रवर्तक (आयटक) संघटनेच्यावतीने ८ मार्च रोजी धरणे व उपोषण आंदोलन करण्यात आले. ...
वाशिम : ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन’ देण्यासाठी राज्यशासनाने अस्मिता योजना अंमलात आणली. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून येथे त्याचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात आला. ...
कारंजा लाड (वाशिम) - एम.डी.ची बनावट पदव्यूत्तर पदवी वापरून कारंजा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांनी रूग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी ७ मार्च रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल होताच, अटक होण्याच्या भितीने डॉ. सारडा फरार झाले. ...
वाशिम - जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह विविध ठिकाणी ८ मार्च रोजी कार्यक्रम घेण्यात आले. ...
गतवर्षीच्या अपु-या पावसाचा फळपिकांना चांगलाच फटका बसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी यांची डाळिंबाची बाग पाण्याअभावी सुकल्याने त्यांचे तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...