शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

दुष्काळी परिस्थितीतही फुलविली संत्रा बाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 12:50 IST

 राजुरा: पाच किमी अंतरावरून पाणी आणत राजूरा येथील उपक्रमशील शेतकºयाने दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली आहे.

- यशवंत हिवराळे

 राजुरा: पाच किमी अंतरावरून पाणी आणत राजूरा येथील उपक्रमशील शेतकºयाने दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली आहे. याबरोबरच फळबाग, भाजीपाला उत्पादन घेऊन त्यांनी इतर शेतकºयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. शिवाजी सोनोने असे या उपक्रमशील शेतकºयाचे नाव आहे.मालेगाव तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीच गाव असलेल्या राजूरा येथे नेहमीच पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता येत नाही. खरिपाचे पीक घेतल्यानंतर पाण्याअभावी अनेक शेतकºयांची जमिन विनापेरणी तशीच पडून राहते तर काही उपक्रमशील शेतकरी वेगळ्या पद्धतीची शेती करून भरघोष उत्पन्न घेत असल्याचेही आशावादी चित्र आहे. यामध्ये शिवाजी महादजी सोनोने यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिक्षण शास्त्र पदवी घेतलेल्या सोनोने यांनी काही काळासाठी विनाअनुदानित शाळेवर नोकरी सुध्दा केली. मात्र वडीलोपार्जीत शेती व्यवसायाशी  कुटूंबाची जुळलेली नाळ व त्यातुन मातीशी जुळलेला नळा त्यांना शेती व्यवसायाकडे घेवुन गेला.  त्यांनी नोकरीचा राजीनामा देत शेतीमध्येच करीअर करण्याची खुनगाठ बांधुन  स्वत:ला शेती व्यवसायात झोकुन दिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी आधुनिक पध्दतीने काशीफळ, आलु, हळद, कांदा इत्यादी पिकांचे विक्रमी उत्पादन घेवुन परिसरातील शेतकºयांसाठी एक आदर्श निर्माण केला. जवळपास ३५ वर्षापासुन ते संत्रा उत्पादन घेत आहेत. चार एकर क्षेत्रफळावर त्यांनी ७०० पेक्षा अधिक संत्रा झाडाची जोपासना केली आहे. अलिकडच्या काळात पाणीटंचाई जाणवत असल्याने त्यांनी पाच किमी अंतरावरील चाकातिर्थ संग्राहक तलावावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे. यावर्षी भीषण पाणीटंचाई असतानाही सोनोने यांनी संत्रा बाग फुलविली आहे. चालु वर्षी त्यांनी या बागेतुन जवळपास तीस टनावर संत्रा फळाचे उत्पादन घेतले असुन त्यापासुन सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी