शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

दुष्काळी परिस्थितीतही फुलविली संत्रा बाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 12:50 IST

 राजुरा: पाच किमी अंतरावरून पाणी आणत राजूरा येथील उपक्रमशील शेतकºयाने दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली आहे.

- यशवंत हिवराळे

 राजुरा: पाच किमी अंतरावरून पाणी आणत राजूरा येथील उपक्रमशील शेतकºयाने दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली आहे. याबरोबरच फळबाग, भाजीपाला उत्पादन घेऊन त्यांनी इतर शेतकºयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. शिवाजी सोनोने असे या उपक्रमशील शेतकºयाचे नाव आहे.मालेगाव तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीच गाव असलेल्या राजूरा येथे नेहमीच पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता येत नाही. खरिपाचे पीक घेतल्यानंतर पाण्याअभावी अनेक शेतकºयांची जमिन विनापेरणी तशीच पडून राहते तर काही उपक्रमशील शेतकरी वेगळ्या पद्धतीची शेती करून भरघोष उत्पन्न घेत असल्याचेही आशावादी चित्र आहे. यामध्ये शिवाजी महादजी सोनोने यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिक्षण शास्त्र पदवी घेतलेल्या सोनोने यांनी काही काळासाठी विनाअनुदानित शाळेवर नोकरी सुध्दा केली. मात्र वडीलोपार्जीत शेती व्यवसायाशी  कुटूंबाची जुळलेली नाळ व त्यातुन मातीशी जुळलेला नळा त्यांना शेती व्यवसायाकडे घेवुन गेला.  त्यांनी नोकरीचा राजीनामा देत शेतीमध्येच करीअर करण्याची खुनगाठ बांधुन  स्वत:ला शेती व्यवसायात झोकुन दिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी आधुनिक पध्दतीने काशीफळ, आलु, हळद, कांदा इत्यादी पिकांचे विक्रमी उत्पादन घेवुन परिसरातील शेतकºयांसाठी एक आदर्श निर्माण केला. जवळपास ३५ वर्षापासुन ते संत्रा उत्पादन घेत आहेत. चार एकर क्षेत्रफळावर त्यांनी ७०० पेक्षा अधिक संत्रा झाडाची जोपासना केली आहे. अलिकडच्या काळात पाणीटंचाई जाणवत असल्याने त्यांनी पाच किमी अंतरावरील चाकातिर्थ संग्राहक तलावावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे. यावर्षी भीषण पाणीटंचाई असतानाही सोनोने यांनी संत्रा बाग फुलविली आहे. चालु वर्षी त्यांनी या बागेतुन जवळपास तीस टनावर संत्रा फळाचे उत्पादन घेतले असुन त्यापासुन सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी