शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी १६ दिवसांत ३१ टक्के विद्यार्थ्यांनीच केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 11:42 AM

Polytechnic admission : ३० जूनपासून आजपर्यंत १६ दिवसात १२८ जणांनी अर्ज भरल्याची माहिती वाशिम येथील पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य डाॅ. विजय मानकर यांनी दिली.

- नंदकिशाेर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पाॅलिटेक्निकसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात केल्या जाते. यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्र गाेळा करण्यासाठी वेळ मिळावा याकरिता आधीच ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे. ३० जूनपासून आजपर्यंत १६ दिवसात १२८ जणांनी अर्ज भरल्याची माहिती वाशिम येथील पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य डाॅ. विजय मानकर यांनी दिली.वाशिम जिल्ह्यात केवळ एकच पाॅलिटेक्निक काॅलेज असून या काॅलेजमध्ये एकूण ६ बॅच असून प्रत्येक बॅचमध्ये ६० असे एकूण ३६० विद्यार्थी क्षमता आहे. विविध अभ्यासक्रमांतर्गंत येथे शिक्षण दिल्या जात असून याकरिता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असला तरी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. १६ जून राेजी दहावीचा निकाल लागला असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेला गती येणार असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी पाॅलिटेक्निकसाठी विदयार्थी माेठ्या प्रमाणात जायचे याचे प्रमाण काही वर्षांपासून कमी झाल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी काही ना काही प्रमाणात क्षमतेएवढे विद्यार्थी दिसून येत नाहीत. गतवर्षी २५ टक्के जागा रिक्त राहिल्या हाेत्या. 

तंत्रशिक्षणचे संचालक डाॅ. अभय वाघ यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थ्यांना कागदपत्रे गाेळा करण्यात यावीत यासाठी दहावी निकालाआधीच अर्ज प्रक्रिया सुरू केली. - डॉ. विजय मानकर, प्राचार्य, पाॅलिटेक्निक काॅलेज, वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र