शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

जलयुक्त शिवार अंतर्गत भिवरी येथे शंभर चौरस मीटरचे साठवण तळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 5:44 PM

पुढील पावसाळ्यात या शेततळ्यामुळे भुजल पातळी सुधारण्यास मोठा आधार होण्यासह शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्युज नेटवर्कधनज बु. (वाशिम) : कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत येथून जवळच असलेल्या भिवरी येथे शंभर चौरस मिटरचे साठवण तळे खोदण्यात येत आहे. या शेततळ्याचे खोदकाम आठ फुटापर्यंत पूर्ण झाले असून, पुढील पावसाळ्यात या शेततळ्यामुळे भुजल पातळी सुधारण्यास मोठा आधार होण्यासह शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.कारंजा तालुक्यातील भिवरी येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शंभर चौरस मिटर आकार आणि तीन मोट खोलीच्या साठवण तळ्यास मंजुरी मिळाली होती. पावसाळ्यात उशिरापर्यंत पाऊस पडत असल्याने आणि जमिनीत ओल असल्याने या शेततळ्याचे काम थांबले होते. जमिनीतील ओलावा कमी झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून या शेततळ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली; परंतु आठ फू ट खोल खोदकाम झाल्यानंतर पाणी लागल्याने हे काम आता थांबविण्यात आले आहे. पुन्हा पाणी पातळी खाली गेल्यानंतर या साठवण तळ्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कृषी सहाय्यकांनी दिली. या शेततळ्यात परिसरातील ६० ते ७० हेक्टर क्षेत्रात पडणाºया पावसाचे पाणी जमा होऊन २६ टीसीएम जलसाठा होणार आहे. त्यामुळे परिसरातील १५ पेक्षा अधिक विहिरींची पातळी वाढण्यास मदत होणार आहेच शिवाय शेतकºयांनाही या साठवण तळ्यातील पाण्याचा सिंचनासाठी आधार होईल आणि गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही मिटणार आहे. 

परिसरातील नाल्याद्वारे वाहून जाणाºया पाण्याची साठवणूक करण्यासाठी हे साठवण तहे तयार करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना सिंचनासाठी आधार होणार आहे.-प्रविण किर्दक,कृषी सहाय्यक, धनज बु.  

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार