शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाची टक्केवारी वाढीसाठी मतपरिवर्तनाची गरज

By admin | Updated: October 13, 2014 02:00 IST

मतदान करावे सक्तीचे : लोकमत परिचर्चेतील सूर

शिखरचंद बागरेचा / वाशिम

      संपूर्ण जगामध्ये अखंड लोकशाही परंपरा जोपासणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वसाधारण नागरिकांचा देश असलेल्या भारतीय शासन प्रणालीत मतदानाची टक्केवारी पाहीजे तशी फारशी चांगली नाही. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी मतदारांच्या मतपरिवर्तनाची गरज आहे. असा सुर लोकमत परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने रविवार १२ ऑक्टोबर रोजी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीचे उपाय व प्रयत्न या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. सदर परिचर्चेत शहरातील मानसिक रोग तज्ज्ञ डॉ.नरेश इंगळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल कावरखे, प्रा.अनिल काळे, निसर्ग मित्र युवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वाटाणे व स्वानंद शेवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय शासन प्रणालीचा कारभार लोकशाहीच्या मजबुत खांबावर चालत असून लोकांच्या विकासासाठी लोकांनी लोकशाही पद्धतीने निवडलेले शासन म्हणजेच लोकशाही राजवट होय. कृषि प्रधान असलेल्या भारत देशात लोकशाही पद्धतीने शंभर टक्के मतदान झाल्याचा अद्यापपर्यंत तसा पुरावा नाही. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी काय उपाय योजना करता येतील अथवा त्यासाठी कोणते प्रयत्न करायचे याबाबत सदर परिचर्चेत मान्यवरांनी उहापोह केला.