शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

वाशिम जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 3:42 PM

वाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पडले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पडले आहेत. पाटबंधारे विभागाच्यावतीने जिल्ह्यातील पैनगंगा, पूस, अडाण, बेंबळा या सारख्या मोठ्या नद्यांच्या पात्रात पाणी अडवून शेतकºयांचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून बॅरेजेस किंवा कोल्हापुरी बंधाºयांची उभारणी करण्यात आली. यात एकट्या वाशिम जिल्ह्यातच उकळी, अडगाव, गणेशपुर, कोकलगाव, ढिल्ली, जुमडा, राजगाव, टनका, जयपूर, सोनगव्हाण आदि ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. या बॅरेजेसमुळे संबंधित भागांतील शेतकºयांना मोठा फायदाही झाला आणि सिंचन क्षेत्रात वाढ झाली. या बॅरेजेसमुळे संबंधित गावांतील पाणी पातळीतही वाढ झाल्याने शेतकºयांना भाजीपाला पिके घेणेही शक्य होऊ लागले; परंतु या बॅरेजेसची देखभाल आणि साठवण क्षमता कायम ठेवण्याबाबत फारशी गंभीरता बाळगण्यात आली नाही. त्यामुळे या बॅरेजेस लगत मोठ्या प्रमाणात गाळ साचत आहे. त्यामुळे या बॅरेजेसलगत पाणी साचण्याचे प्रमाणही कमी झाले असून, आता जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यातच कोरडे पडल्याने संबंधित बॅरेजवर अवलंबून असलेल्या शेतकºयांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्याशिवा बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीवर पुन्हा परिणाम होऊन ती खालावत आहे. त्यातच काही बॅरेजेस जीर्ण होत आहेत. संबंधित विभागाने या बॅरेजेसची पाहणी करावी आणि गाळाचा उपसा करून बॅरेजेसची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमDamधरण