शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

Lok Sabha Election 2019 :  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 4:41 PM

वाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे. पीककर्ज वाटपातील दिरंगाई, पीकविम्यातील दिरंगाई, पीक नुकसानाच्या अनुदान वाटपातील दिरंगाई, यातील कोणत्याच मुद्यावर उमेदवारांचा फोकस दिसत नाही.लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्वत्र सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विविध ठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आले असून, वाहनांसह थेट मतदारांच्या गाठीभेटी होत आहेत. या प्रचारादरम्यान अद्यापही सार्वजनिक सभा किंवा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला नसून, कुठल्याही उमेदवाराने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे ऐकिवात नाही. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहे. कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी कधी बोंडअळी अशा समस्यांनी पुरता वैतागला असल्याने शेतकºयाची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी अधिकच डबघाईची झाली आहे. त्यातच या विविध नैसर्गिक संकटापोटी शासनाकडून शेतकºयांना मदत देण्यातही प्रचंड दिरंगाई होत आहे. गेल्या दोन वर्षात नाफे डच्या खरेदीत शेतकºयांची प्रचंड हेळसांड झाली. शेतमाल नोंदणी आणि मोजणीस विलंब, शेतमालाच्या चुकाºयास विलंब, बाजार व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक आदि प्रकार आहेतच शिवाय नैसर्गिक आपत्तीपासून होणाºया नुकसानासाठी सुरक्षाकवच म्हणून काढलेल्या पीकविम्याचा फायदाही शेतकºयांना झाला नाही. यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी रास्तारोको आंदोलनही केले; परंतु काहीच फायदा झाला नाही. ही स्थिती असतानाही उमेदवारांच्या प्रचारात शेतकºयांच्या समस्यांचा मुद्यावर कोणीही बोलायला तयार नसल्याचे दिसते.

टॅग्स :washimवाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकFarmerशेतकरी