शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लॉकडाउनमुळे निंबु उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 16:29 IST

जिल्हयाबाहेर जाण्यासाठी करावी लागत असलेल्या कसरतीमुळे निंबु उत्पादक शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  लाखो रुपये खर्च  करून तालुक्यातील  कारखेडा येथील शेतकºयांने निंबुची झाडे जगवीली, परंतु लॉकडाउनमुळे निंबुला शेतात सडण्याची पाळी आली असून यामुळे शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण मानोरानजिक केवळ दिग्रस येथेच निंबुची मोठी बाजारपेठ आहे परंतु जिल्हयाबाहेर जाण्यासाठी करावी लागत असलेल्या कसरतीमुळे निंबु उत्पादक शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत.कारखेडा येथील शेतकरी गोपाल जयवंतराव सोळंके यांनी सहा एकर शेतीत निंबुची झाडे  लावुन ती जगवली.  सहा एकर शेतीत या वर्षी किमान पाच लाख  रुपये उत्पन होईल असे नियोजन करण्यात  आले होते . ऐन् वेळी उन्हाळ्याची चाहूल लागताच  निंबु विक्रीला सुरवात झाली ना झाली देशात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे  निंबु शेतातच सडण्याची पाळी  आली असल्याने निंबु उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

 निंबुची बाजारपेठ दिग्रसलामानोरा येथून जवळ असलेल्या यवतमाळ जिल्हयातील दिग्रस येथे निंबुची चांगली बाजारपेठ आहे. दरवर्षी मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी दिग्रस येथे निंबु विक्रीस नेतात. यावेळी कारोनो पृष्ठभूमिवर लॉकडाउन असल्याने व यवतमाळ जिल्हयात कोरोना रुग्ण आढळल्याने दिग्रसला जाणे शक्य नसल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराagricultureशेतीFarmer strikeशेतकरी संप