शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:34 IST

आसेगाव परिसरातील बहुतांश शेतकºयांनी पेरणीची जोखीम पत्करली नसली तरी, पेरणीला विलंब होत असल्याने त्यांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : जिल्ह्यात काही भागांत पहिल्याच पावसानंतर खरीपाच्या पेरणीला शेतकºयांना सुरुवात केली असून, आसेगाव परिसरातही दोन टक्क्यांच्या जवळपास पेरणी उरकली आहे. आता चार दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने पेरणी करणाºया शेतकºयांवर चिंतेचे ढग दाटत आहेत. दरम्यान, आसेगाव परिसरातील बहुतांश शेतकºयांनी पेरणीची जोखीम पत्करली नसली तरी, पेरणीला विलंब होत असल्याने त्यांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.  आसेगाव परिसरात शेतकºयांनी खरीपाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करून बियाणे, खतांची खरेदी करून ठेवली आहे. त्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चांगला पाऊस पडला. तथापि, उन्हाळ्यात झालेली जमिनीची धूप या पावसामुळे कमी झाली नाही. अशात खरीपाची पेरणी उलटून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी दमदार पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. तथापि, परिसरातील एक ते दोन टक्के शेतकºयांनी मात्र पेरणीला सुरुवात केली आहे. आसेगाव परिसरात २४ जुनपासून आकाशात ढग दाटून येत असले तरी, पाऊस मात्र पडत नसल्याने पेरणी उरकणारे शेतकरी चिंताग्रस्तही आहेत. आता दोन दिवसांत पाऊस पडल्यास पेरणी करणाºया शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार असून, जमिनीची धूप कमी होण्याची प्रतिक्षा करणाºया शेतकºयांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.  अल्पभूधारक करीत आहेत स्वत:च मशागतआसेगाव परिसरात २२ आणि २३ जुन रोजी पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जमिन असलेल्या काही शेतकºयांनी तात्काळ मशागत पूर्ण करून पेरणीही केली; परंतु आता पेरणीची वेळ तोंडावर असून, अल्पभूधारक शेतकºयांकडे यंत्रांवर खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने हे शेतकरी हातचलित अवजाराने शेतात वखरणी करून पेरणीसाठी सºया पाडत असल्याचे चित्र आसेगाव परिसरात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती