शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नदीपात्रात खड्डे खोदून पिके वाचविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:33 IST

इंझोरी ( वाशिम ) : मानोरा तालुक्यातील अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्राजवळ लागवड केलेले टरबूज, खरबुजासह काकडीचे पीक संकटात सापडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी ( वाशिम ) : मानोरा तालुक्यातील अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्राजवळ लागवड केलेले टरबूज, खरबुजासह काकडीचे पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकरीनदीपात्रात सहा ते आठ फुट खोल खड्डे खोदत त्यातील पाण्याद्वारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. मानोरा-कारंजा मार्गावर असलेल्या अडाण नदीच्या पात्रात पुलाखाली दरवर्षी हिवाळ्याच्या मध्यंतरापासून विविध ठिकाणचे शेतकरी टरबूज, खरबुजासह काकडीच्या पिकाची लागवड करतात. यातून त्यांना बºयापैकी उत्पादनही होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रयोग येथे सुरूच आहे. तथापि, गतवर्षापासून या नदीच्या पात्रात केलेली पेरणी शेतकºयांच्या अंगलट येत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात २०१७ च्या पावसाळ्यात अवर्षणामुळे नदीपात्र हिवाळ्यातच कोरडे पडल्याने या पात्रात लागवड केलेली निम्म्याहून अधिक पिके करपल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. आता २०१८ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यातही अडाण पात्राच्या क्षेत्रातील पावसाची सरासरी चांगली राहिल्याने या नदीवरील अडाण प्रकल्प काठोकाठ भरला आणि पात्रातही दुथडीवर पाणी होते. त्यामुळे यंदा या पात्रातील लागवड शेतकºयांचा फायदा करणार असल्याचे वाटू लागले. तथापि, हिवाळा संपत आला असतानाच या नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे पिके संकटात सापडली.

आता शेतकरी ही पिके वाचविण्यासाठी नदीपात्रात सहा ते आठ फुट खोल खड्डे खोदून त्यात झिरपणाºया पाण्याच्या आधारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयोग शेतकºयांसाठी फायद्याचाही ठरणार आहे, कारण आवश्यक तेवढेच पाणी पिके शोषतील, तर उर्वरित पाण्यापैकी बहुतांश पाणी पुन्हा नदीपात्रात झिरपणार आहे.

टॅग्स :washimवाशिमriverनदीFarmerशेतकरी