शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महामार्गांसाठी जलसंधारणाच्या कामांत शेतकरी उपेक्षीत; प्रस्ताव  प्रलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:56 IST

ई-क्लास जमिनीवर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवात करण्यात आली; परंतु शेतकºयांचे प्रस्ताव मात्र प्रलंबितच आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गासह राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी गौण खनिजाची पूर्तता व्हावी आणि शेतकºयांनाही लाभ त्याचा लाभ व्हावा म्हणून शेतकºयांच्याच संमतीने शेततळे खोदण्याचे प्रस्ताव मागविण्यात आले, तसेच ईक्लास जमिनीवरही शेततळे खोदण्याचे प्रस्तावित करण्यात आले. यात ई-क्लास जमिनीवर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवात करण्यात आली; परंतु शेतकºयांचे प्रस्ताव मात्र प्रलंबितच आहेत. जिल्ह्यात नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासह पाच राष्ट्रीय महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. या रस्त्यांच्या कामांसाठी लागणारे गौण खनिज आणि पाण्याची पूर्तता करण्यासाठी महामार्गालगत जलसंधारणाची कामे संबंधित मार्गाच्या कंत्राटदार कंपनीमार्फत करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार जलसंधारणाची कामे करण्यासाठी कृषी विभाग, पाटबंधारे विभागासह इतर विभागाकडून योग्य स्थळांची निश्चिती करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या अंतर्गत शेतकºयांनी मागणी केल्यास त्यांच्या शेतातही शेततळे खोदले जाणार होते. यामुळे ई-क्लास, जमिनीसह शेतकºयांच्या प्रस्तावानुसार शेतांतील स्थळांचे सर्वेक्षणही करण्यात आले. कृषी विभागाच्यावतीने ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि योग्य स्थळांचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अभियंत्यांकडे पाठविण्यात आला. त्यांच्या मंजुरीनंतर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवातही करण्यात आली; परंतु यात प्रामुख्याने समृद्धी महामार्गालगतच्या ई-क्लास जमिनीवरच कामे करण्यात येत असून, शेतकºयांचे प्रस्ताव मात्र, धुळखात पडून आहेत.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी