शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांसाठी जलसंधारणाच्या कामांत शेतकरी उपेक्षीत; प्रस्ताव  प्रलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:56 IST

ई-क्लास जमिनीवर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवात करण्यात आली; परंतु शेतकºयांचे प्रस्ताव मात्र प्रलंबितच आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गासह राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी गौण खनिजाची पूर्तता व्हावी आणि शेतकºयांनाही लाभ त्याचा लाभ व्हावा म्हणून शेतकºयांच्याच संमतीने शेततळे खोदण्याचे प्रस्ताव मागविण्यात आले, तसेच ईक्लास जमिनीवरही शेततळे खोदण्याचे प्रस्तावित करण्यात आले. यात ई-क्लास जमिनीवर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवात करण्यात आली; परंतु शेतकºयांचे प्रस्ताव मात्र प्रलंबितच आहेत. जिल्ह्यात नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासह पाच राष्ट्रीय महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. या रस्त्यांच्या कामांसाठी लागणारे गौण खनिज आणि पाण्याची पूर्तता करण्यासाठी महामार्गालगत जलसंधारणाची कामे संबंधित मार्गाच्या कंत्राटदार कंपनीमार्फत करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार जलसंधारणाची कामे करण्यासाठी कृषी विभाग, पाटबंधारे विभागासह इतर विभागाकडून योग्य स्थळांची निश्चिती करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या अंतर्गत शेतकºयांनी मागणी केल्यास त्यांच्या शेतातही शेततळे खोदले जाणार होते. यामुळे ई-क्लास, जमिनीसह शेतकºयांच्या प्रस्तावानुसार शेतांतील स्थळांचे सर्वेक्षणही करण्यात आले. कृषी विभागाच्यावतीने ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि योग्य स्थळांचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अभियंत्यांकडे पाठविण्यात आला. त्यांच्या मंजुरीनंतर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवातही करण्यात आली; परंतु यात प्रामुख्याने समृद्धी महामार्गालगतच्या ई-क्लास जमिनीवरच कामे करण्यात येत असून, शेतकºयांचे प्रस्ताव मात्र, धुळखात पडून आहेत.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी