शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

भीषण पाणीटंचाईचा फळबागांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 18:20 IST

वाशिम : राज्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा या पश्चिम वºहाडातील इतर दोन जिल्ह्यांमध्येही वाढते तापमान आणि भीषण पाणीटंचाई या दुहेरी समस्यांमुळे फळबागांना जबर फटका बसत आहे.

वाशिम : राज्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा या पश्चिम वºहाडातील इतर दोन जिल्ह्यांमध्येही वाढते तापमान आणि भीषण पाणीटंचाई या दुहेरी समस्यांमुळे फळबागांना जबर फटका बसत आहे. यामुळे फळ उत्पादक शेतकरी अक्षरश: जेरीस आले आहेत.विपरित हवामान, पाण्याची कमतरता, अद्ययावत तंत्रज्ञानाविषयीच्या मार्गदर्शनाचा अभाव आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम वºहाडात फळबागांच्या क्षेत्रात कमालीची घट आली आहे. अशाही स्थितीत काही शेतकऱ्यांनी तग धरून फळबागा जीवंत ठेवण्याची केविलवाणी धडपड चालविली. मात्र, गतवर्षी पर्जन्यमानात झालेली घट, त्यामुळे यंदा उद्भवलेली भीषण पाणीटंचाई आणि तापमानाने गाठलेल्या उच्चांकामुळे आहे, त्या फळबागा देखील करपण्याच्या मार्गाप्रत पोहचल्या आहेत.फळबाग लागवड योजनेतील अनुदान अपुरे!फळबागांचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने अंमलात आणलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचाही अपेक्षित फायदा झालेला नाही. या योजनेंतर्गत तालुकानिहाय केवळ २४ लाख रुपये अनुदान मंजूर असून अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कितीतरी पटीने अधिक राहत आहे. त्यामुळे ही योजना जणू मृगजळ ठरत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.फळबाग क्षेत्रात वाढ होणे अशक्यच!शेतांमध्ये फळपिकांची लागवड साधारणत: पावसाळ्यापूर्वीच करावी लागते. मात्र, प्रतिकुल परिस्थितीमुळे फळबागांनी दिलेला दगा आणि यंदा उद्भवलेल्या तीव्र स्वरूपातील पाणीटंचाईमुळे आगामी काळात फळबाग क्षेत्रात वाढ होणे अशक्यच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीdroughtदुष्काळFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाई