शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गौण खनिज उत्खनन थांबवण्यासाठी तहसिलदारांना साकडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 16:07 IST

मागील एक महिन्यापासून टेकडी परिसरात खोदकाम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका  रेल्वे (वाशिम) : मुंबई ते नागपूर या महामार्गावरील खिर्डा येथे प.पु. काशिनाथ बाबा यांच्या समाधी मंदिर व संस्थानच्या शेतालगत गौण खनिज उत्खनन सुरू असल्याने संस्थानला धोका निर्माण झाला. या पृष्ठभूमीवर गौण खनिज उत्खनन थांबविण्याची मागणी प.पु. काशिनाथ बाबा भक्त मंडळी, विश्वस्त समिती व गावकºयांनी मालेगाव तहसिलदारांसह जिल्हाधिकाºयांकडे २१ आॅगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली. निवेदनानुसार, खिर्डा येथे प. पू . काशिनाथ बाबा यांचे समाधी मंदिर हे डव्हा शिवाराच्या हद्दीतील गट नंबर ३ मध्ये बांधलेले आहे. समाधी मंदिर हे उंच टेकडीवर असुन अतिशय निसर्गरम्य वातावरण व परिसरात आहे. या संस्थानच्या मालकीच्या शेतजमिनीची हद्द ही गौण खनिज खोदकाम करणाºया शेतमालकाच्या जमिनीला लागून आहे. टेकडीनजीक गौण खनिजाचे खोदकाम सुरू असून, आणखी खोदकाम केले तर समाधी मंदिराचा परिसर खचून पडेल व समाधी मंदिराला धोका निर्माण होईल, अशी भीती विश्वस्त समितीने निवेदनाद्वारे व्यक्त केली. मागील एक महिन्यापासून टेकडी परिसरात खोदकाम सुरू आहे. यापूर्वीही सन २०१२-१३ मध्ये खोदकाम केले असला, त्यावर संस्थानच्या विश्वस्तांनी मनाई केली होती व तत्कालीन उपविभागीय अधिकाºयांनी खोदकाम थांबविले होते. यावर्षी पुन्हा खोदकाम सुरू करण्यात आले. हे खोदकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर संतोष पवार, अरुण गीद, नितीन गिद, मोतीराम गिद, रामचंद्र गिद, नितीन शिंदे यांच्यासह विश्वस्त समिती व गावकºयांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :washimवाशिम