शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरूवातच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 3:52 PM

वाशिम : खरीप हंगामात अवघ्या २२ टक्क्याच्या आसपास पीककर्ज वाटप करणाºया बँकांनी, रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपास अद्याप सुरूवात केली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगामात अवघ्या २२ टक्क्याच्या आसपास पीककर्ज वाटप करणाºया बँकांनी, रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपास अद्याप सुरूवात केली नाही. रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरूवात केव्हा होणार? याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.शेतकºयांना नानाविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत असून, शेती मशागत, पीक पेरणी, फवारणी व अन्य शेतीविषयक कामे पैशाअभावी खोळंबू नये म्हणून शेतकºयांना पीककर्ज वाटप केले जाते. यावर्षीच्या खरिप हंगामात १४७५ कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप असतानाही प्रत्यक्षात २२ टक्क्यांच्या आसपासच पीककर्ज वाटप झाले. आता रब्बी हंगाम तोंडावर असल्याने शेतकºयांना पीककर्ज वाटपाची प्रतिक्षा आहे. खरिप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने आणि हमीभावाने शेतमालाची खरेदी नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पृष्ठभूमीवर रब्बी हंगामात शेतकºयांना पीककर्ज वाटपाची प्रतिक्षा आहे. आॅक्टोबर महिन्यात पीककर्ज वाटप सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप पीककर्ज वाटपाला सुरूवात झाली नसल्याने याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी जि.प. सदस्य विकास गवळी यांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्ज