शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 5:52 PM

लोकोपयोगी योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सद्या राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असून प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी त्यात गुंतले आहेत. यामुळे मात्र अन्य लोकोपयोगी योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांमधील त्रुट्या दुर करण्याचे काम प्रलंबित असून याद्या ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया देखील पूर्णत: थंडावली आहे.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ७ फेब्रूवारीपासून जोरासोरात सुरू करण्यात आली होती. १० फेब्रूवारीपर्यंत गावनिहाय पात्र खातेधारक शेतकºयांच्या याद्या तयार करून शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक प्राप्त करणे व त्याच्या नोंदणी विहित नमुन्यात नोंद करण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीने पार पाडली. त्यानंतर १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान पात्र शेतकरी कुटुंबांची यादी गावामध्ये प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या. मात्र, अशातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेल्या काहीच शेतकºयांच्या खात्यात २ हजार रुपयांची पहिली किस्त जमा झाली असून उर्वरित शेतकरी त्यापासून अद्याप वंचित आहेत. किमान निवडणुक होईस्तोवर या योजनेला फारशी गती देखील मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटूंबांच्या याद्या तयार करणे, अर्जांमधील त्रुट्या दुर करणे, याद्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे काम वाशिम जिल्ह्यात जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, सद्या निवडणुकीची धामधुम सुरू असल्याने ही प्रक्रिया काहीअंशी ठप्प झाली आहे. निवडणुकीनंतर मात्र पुन्हा त्यास गती देण्यात येणार आहे.- सागर हवालदारजिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना