शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

भाजपा सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले -  नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:39 IST

भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: वाºयावर सोडले, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी मालेगाव येथे बुधवारी महापर्दाफाश यात्रेला संबोधित करताना केली.  

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : शेतमालाला समाधानकारक भाव नाही, पीक विम्याचा लाभ नाही, कर्जमाफीत असंख्य चुका यासह भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: वाºयावर सोडले, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी मालेगाव येथे बुधवारी महापर्दाफाश यात्रेला संबोधित करताना केली.  मालेगाव बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित महापर्दाफाश यात्रेला आमदार अमित झनक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, डॉ. श्याम गाभणे, बाजार समिती सभापती किसनराव घुगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पटोले म्हणाले, पीक विम्याचे पैसे सर्व शेतकºयांना मिळालेले नाहीत. देश आर्थिक संकटात सापडला आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने केवळ ३५० कोटी रुपयांमध्ये देशात स्थिरता आणून  रस्ते, वीज, शाळा व अन्य सुविधा उपलब्ध करून शक्तिशाली देश तयार केला. आता मात्र विद्यमान सरकारच्या एकहाती सत्ता असूनही देश आर्थिक संकटात सापडला आहे. भाजपा सरकारने जनतेला फसवण्याचे काम केले असून भुलथापा मारणारे सरकार उखडून फेका, असे आवाहनही पटोले यांनी केले. प्रास्ताविक शाम उमाळकर यांनी तर संचालन व आभार रामेश्वर पवार यांनी केले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाwashimवाशिम