शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपा सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले -  नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:39 IST

भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: वाºयावर सोडले, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी मालेगाव येथे बुधवारी महापर्दाफाश यात्रेला संबोधित करताना केली.  

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : शेतमालाला समाधानकारक भाव नाही, पीक विम्याचा लाभ नाही, कर्जमाफीत असंख्य चुका यासह भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: वाºयावर सोडले, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी मालेगाव येथे बुधवारी महापर्दाफाश यात्रेला संबोधित करताना केली.  मालेगाव बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित महापर्दाफाश यात्रेला आमदार अमित झनक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, डॉ. श्याम गाभणे, बाजार समिती सभापती किसनराव घुगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पटोले म्हणाले, पीक विम्याचे पैसे सर्व शेतकºयांना मिळालेले नाहीत. देश आर्थिक संकटात सापडला आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने केवळ ३५० कोटी रुपयांमध्ये देशात स्थिरता आणून  रस्ते, वीज, शाळा व अन्य सुविधा उपलब्ध करून शक्तिशाली देश तयार केला. आता मात्र विद्यमान सरकारच्या एकहाती सत्ता असूनही देश आर्थिक संकटात सापडला आहे. भाजपा सरकारने जनतेला फसवण्याचे काम केले असून भुलथापा मारणारे सरकार उखडून फेका, असे आवाहनही पटोले यांनी केले. प्रास्ताविक शाम उमाळकर यांनी तर संचालन व आभार रामेश्वर पवार यांनी केले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाwashimवाशिम