शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शेलुबाजार येथे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुुख्य पुल तोडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 6:18 PM

मंगरूळपीरवरून शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मुख्य पुल तोडून त्याठिकाणी नवा पुल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या महामार्गाच्या कामादरम्यान कारंजा आणि मंगरूळपीरवरून शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मुख्य पुल तोडून त्याठिकाणी नवा पुल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेले हे काम किमान २ ते ३ महिनेही पूर्ण होणार नसल्याने पावसाळा वेळेत सुरू झाल्यास अकोलाकडे होणारी वाहतूक पूर्णत: कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाशिम जिल्ह्यातील चार महामार्गांची कामे सद्या सुरू आहेत. सर्वच कामांची गती अत्यंत संथ असल्याने सदोदित उडणारी धूळ आणि खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच पावसाळा १० ते १५ दिवसांवर येवून ठेपला असताना शेलुबाजारमार्गे अकोलाकडे जाणाºया रस्त्यावरील मोठ्या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहतूकीसाठी बाजूलाच पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली; परंतु त्यात सिमेंटचे मोठे पाईप टाकणे गरजेचे असताना या महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून थातूरमातूर रस्ता तयार करण्यात आला. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस झाल्यास हा रस्ता पूर्णत: वाहून जाण्याची भिती असण्यासोबतच वाहतूकही कोलमडणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भविष्यातील धोके लक्षात घेता किमान पर्यायी रस्ता तरी पावसाळ्यापूर्वी मजबूत करावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग