शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याला कवडीमोल भाव; उभ्या कोबी पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 17:32 IST

चुन्नीलाल उकंडा राठोड यांनी १२ एप्रिल रोजी आपल्या दीड एकर शेतातील कोबीत जनावरे सोडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : कोरोना विषाणू संसर्गामुळे संचारबंदी लागू असून, वाहतुकीचा प्रश्नही बिकट झाला आहे. या पृष्ठभूमीवर भाजीपाला विक्रेते संकटात सापडले असून, मातीमोल भाव मिळत असल्याने हताश होऊन मानोरा तालुक्यातील माहुली येथील शेतकरी चुन्नीलाल उकंडा राठोड यांनी १२ एप्रिल रोजी आपल्या दीड एकर शेतातील कोबीत जनावरे सोडली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. संचारबंदी लागू असून, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे कठोर अंमलबजावणी केली जात आहे. शेतमालासह भाजीपाला विक्रीवरही काही प्रमाणात बंधने आली असल्याने शेतकºयांच्या भाजीपाल्याला अपेक्षीत भाव मिळत नाही. शेवटी हताश होण्याची वेळ तालुक्यातील अनेक शेतकºयांवर आली आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे अपेक्षीत बाजारभाव मिळण्याची अपेक्षा उरली नाही असे माहुली येथील शेतकरी चुन्नीलाल उकंडा राठोड यांनी सांगितले. राठोड यांनी आपल्या दीड एकर शेतात पानकोबीची लागवड केली. हजारो रुपये खर्च करून त्याचे संगोपन केले. परंतु कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे मजुराचा खर्चसुध्दा  निघत नाही. म्हणुन उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत, असे राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी