शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

‘वॉटर कप’नंतर आता ‘समृध्द गाव स्पर्धा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:39 PM

शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात आता ‘समृध्द गाव स्पर्धा‘ सुरू केली आहे.

ठळक मुद्दे या स्पर्धेचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.गवत आणि शिवारात वृक्ष लागवड यासाठीही या स्पर्धेत प्रयत्न होणार आहे.

- दादाराव गायकवाड  वाशिम: गत तीन वर्षांत राज्यातील गावे दुष्काळमूक्त करण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविल्यानंतर आता पाणी फाऊंडेशनने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात आता ‘समृध्द गाव स्पर्धा‘ सुरू केली आहे. या स्पर्धेचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.सातत्याने पडणाºया दुष्काळाला तोंड देण्यासाठी लोकसहभागातुन जलसंधारणाचे काम करण्यासाठी अभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून वॉटर कप स्पर्धेचे आयोजन मागच्या तीन वर्षात करण्यात आले होते. या स्पर्धेच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याबाबत जनजागृती झाली होती; मात्र जल बचतीचे महत्व, वृक्षारोपण, मृदा संधारण, शेतकºयांचा आर्थिकस्तर या बाबतीत काम करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊनच पाणी फाऊंडेशनच्यावतीने आता ‘समृद्ध गांव स्पर्धे’चे आयोजन केले आहे. यात राज्यातील ४० तालुक्यातील हजारो गावांची निवडही करण्यात आली असून, सहभागी गावांनी समृध्द गांव स्पर्धेत उत्कृष्ट काम करण्याचे आवाहन पानी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आहे. विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळणारशेतकºयांना फळबाग लागवड, पीक पध्दती, जलसिंचन, शेती पुरक व्यवसाय, पशुपालन यासाठी सामुहिक प्रशिक्षण पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, तसेच गाव शिवारातील पाळीव पशुसाठी गवताची सोय नसल्याने जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गवत आणि शिवारात वृक्ष लागवड यासाठीही या स्पर्धेत प्रयत्न होणार आहे.   वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवरच आता राज्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने शेतकºयांचा विकास साधण्यासाठी ‘समृद्ध गाव स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेची अधिकृत घोषणा लवकरच पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आणि सिने अभिनेता आमिर खान करणार असून, त्याचवेळी स्पर्धेचा कालावधीही निश्चित होणार आहे.-रविंद्र लोखंडेकारंजा तालुका समन्वयकसमृद्ध गाव स्पर्धा (पाणी फाऊंडेशन)

 

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा