शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४.८९ कोटींचा कृती आराखडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 2:58 PM

आवश्यक त्या ठिकाणी कृती आराखड्यानुसार प्रशासनातर्फे उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदा संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४.८९ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत जून २०१९ पर्यंत २३३ गावांसाठी २५९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या भागात या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९६.६० मिलीमिटर पाऊस कोसळणे अपेक्षित आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात तुलनेने कमी पर्जन्यमान झाले; मात्र परतीच्या पावसाने पर्जन्यमानाने सरासरी गाठल्याने बहुतांश प्रकल्पांमध्ये शंभर टक्के जलसाठा निर्माण झाला. असे असले तरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत आहेत. त्यापृष्ठभुमिवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई निवारणाकरिता ४ कोटी ८९ लाखांचा कृषी आराखडा तयार केला आहे.या कृती आराखड्यात वाशिम तालुक्यातील २९, मालेगाव ६४, रिसोड १४, मंगरूळपीर ५०, मानोरा ४२ आणि कारंजा तालुक्यातील ३४ अशा एकूण २३३ गावांमधील खासगी विहिरींचे अधीग्रहण, तात्पुरती पुरक नळ योजना, विहिरींची विशेष दुरुस्ती, टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा आदि उपाय योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या आराखड्याचा कालावधी जून २०१९ पर्यंत असून, या कालावधीपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी कृती आराखड्यानुसार प्रशासनातर्फे उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिम