शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

 कारंजा-अमरावती मार्गावर रोहिच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 15:18 IST

कारंजा लाड (वाशिम) : रोहिची धडक लागल्याने अपघात घडून दुचाकीस्वार ठार झाला.

ठळक मुद्देही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास  कारंजा-अमरावती मार्गावरील भडशिवणी फाट्यानजिक घडली. शेषराव यशवंत सावते (५५), असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : रोहिची धडक लागल्याने अपघात घडून दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास  कारंजा-अमरावती मार्गावरील भडशिवणी फाट्यानजिक घडली. शेषराव यशवंत सावते (५५), असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते कारंजातील मुलजी जेठा हायस्कूलमधील शिक्षकेतर कर्मचारी असल्याचे कळले आहे. कारंजा येथील भिमनगरातील रहिवासी शेषराव यशवंतराव सावते हे त्यांच्या एमएच-३७ ई ००७२ क्रमांकाच्या दुचाकीने कामरगाव येथून कारंजाकडे परत येत असताना भडशिवणी फाट्यानजिक एक रोहि अचानक रस्त्यावर आडवा आल्याने दुचाकी व रोहिची जोरदार धडक झाली. या अपघातात सावते हे दुचाकीवरून खाली पडले. व त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद कारंजा ग्रामीण पोलिसांनी घेतली असून, अधिक तपास ठाणेदार गजानन गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनात कारंजा गा्रमीण पोलीस करीत आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात