शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वाशिम जिल्ह्यातील ७५,४२६ शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 11:35 IST

75,426 farmers take out crop insurance : १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५४२६ शेतकºयांनी पीक विमा  उतरविला आहे.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५४२६ शेतकºयांनी पीक विमा  उतरविला आहे. १५ जुलै अंतिम मुदत असून, मुदतवाढ मिळेल की नाही? याकडे शेतकऱ्यांचेलक्ष लागून आहे.नैसर्गिक आपत्ती, किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. नुकसानभरपाई मिळावी याकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. मात्र, जाचक अटी असल्याचे कारण समोर करून अनेक शेतकरी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग लाभावा याकरीता जनजागृती करण्यात आली. अनेक ठिकाणी बँक, सामूहिक सुविधा केंद्र, कृषी केंद्र तसेच ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात या योजनेचे पोस्टरही लावण्यात आले. तथापि, शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला नसल्याचे दिसून येते. १४ जुलैपर्यंत ४१७६ कर्जदार आणि ७१२५० बिगर कर्जदार अशा एकूण ७५४२६ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. विमा उतरविण्यासाठी १५ जुलै अंतिम मुदत असून त्यात वाढ   होण्याची शक्यता आहे. 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत १५ जुलैंपर्यंत शेतकºयांना पीक विमा उतरविता येणार आहे. १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार ४२६ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकºयांनी सहभागी व्हावे.- शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी