शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रेड झोन परिसरातून वाशिम जिल्ह्यात रोज येतात ४० ते ५० वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 9:53 AM

महानगरांमधून जिल्ह्यात परतणाऱ्या मजूर, कामगारांचे लोंढे सुरूच असून, १९ मे रोजी जवळपास ३० ते ४० वाहनांमधून ६०० ते ७०० मजूर, कामगार जिल्ह्यात परतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह ‘रेड झोन’ असलेल्या महानगरांमधून जिल्ह्यात परतणाऱ्या मजूर, कामगारांचे लोंढे सुरूच असून, १९ मे रोजी जवळपास ३० ते ४० वाहनांमधून ६०० ते ७०० मजूर, कामगार जिल्ह्यात परतले आहेत. मुुंबई येथून परतलेल्या मालेगाव येथील एका कुटुंबातील त्या महिलेसह एकूण सहा जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने, ‘रेड झोन’मधून येणाºया नागरिकांमुळे जिल्हाही ‘रेड झोन’मध्ये जातो की काय? अशी भीती वर्तविली जात आहे.कोरोना विषाणू संकटामुळे उद्योग, धंदे, कंपन्या लॉकडाउन झाल्याने अनेकांचे रोजगार गेले. पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह अन्य महानगरात उपाशी राहण्यापेक्षा गावाकडे जावे, या उद्देशातून दररोज शेकडो मजूर, कामगार विविध वाहनांमधून जिल्ह्यात दाखल होत आहेत. अनेकांकडे रितसर परवानगी तसेच फिटनेस प्रमाणपत्रही नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. महानगरांमधून परतणाऱ्यांमध्ये गर्भवती महिला, लहान मुलांचाही समावेश असल्याने योग्य खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे. आॅटो, एसटी, ट्रक, दुचाकी यासह मिळेल त्या वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मजूर, कामगार जिल्ह्यात परतत आहेत.(प्रतिनिधी)परराज्य, परजिल्ह्यातून मजूर, कामगार, नागरीक हे जिल्ह्यात परतत आहेत. या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. परजिल्हातून वाशिम जिल्ह्यात परतणाºयांनी योग्य खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर कुणाच्याही संपर्कात येउ नये. आरोग्य विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे.- डॉ. अंबादास सोनटक्के,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

परजिल्हा तसेच परराज्यातून परतणाºया मजूर, कामगारांची ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्यास कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांनी तपासणी करून घ्यावी.- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी,

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या