शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वाशिम जिल्ह्यात २.४० लाख फळझाडांची होणार लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 2:57 PM

प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे २.४० लाख फळझाडांची लागवड करण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस सुरूवात झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत कृषी विभागानेही सक्रीय सहभाग नोंदविला असून प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे २.४० लाख फळझाडांची लागवड करण्याचा निर्धार या विभागाने केला आहे.शासनाच्या निर्देशावरून जिल्ह्यात १ जुलैपासून ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस सुरूवात झाली आहे. ही मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत चालणार असून याअंतर्गत वनविभाग, सामाजिक वनिकरण विभागासह कृषी विभाग व प्रशासकीय यंत्रणेतील अन्य विभागांना ठरविक उद्दीष्ट विभागून देण्यात आलेले आहे. समाधानकारक पावसाअभावी वृक्षलागवड मोहिमेस काहीअंशी ‘ब्रेक’ लागला असला तरी पाऊस झाल्यास विनाविलंब वृक्षांची लागवड व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. दरम्यान, स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसह कृषी विभागाकडून फळझाडांचे प्रमाण वाढविण्याकरिता राबविण्यात येणाºया विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये २.४० लाख फळझाडांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. कृषी विभागाने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

शासनस्तरावरून राबविण्यात येणाºया फळबाग योजनेसोबतच ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहे. त्यातूनच वाशिम तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्येही २.४० लाख फळझाडे लावण्याचे उद्दीष्ट बाळगण्यात आले आहे.- अभिजित देवगिरीकरतालुका कृषीअधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम