शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१०, ८९७ वीजग्राहकांकडे १०.२२ कोटी थकीत, कसा चालणार महावितरणचा कारभार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:07 IST

MSEDCL News : १० हजार ८९७ वीज ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून अर्थात नऊ महिन्यांपासून एकदाही वीज बिल भरले नाही.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे महावितरणला मिळणे अपेक्षित असताना वाशिम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १० हजार ८९७ वीज ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून अर्थात नऊ महिन्यांपासून एकदाही वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे वीज बिलांपोटी १० कोटी २२ लाख रुपये थकले आहेत. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणचा कारभार कसा चालणार, असा प्रश्न उपस्थित  होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २३७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला असून, त्यांच्याकडे १.३७ कोटींची थकबाकी आहे.  कोविड-१९ चे कारण समोर करत वीज बिल भरण्याकडे काही ग्राहक मुद्दाम टाळाटाळ करीत असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता महावितरणकडून एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत वीज ग्राहकांना वीजबिल वसुलीसाठी कोणताही तगादा न लावता अखंडित सेवा देण्यात आली. तथापि, परिस्थिती सुधारूनही थकीत वीज बिलाचा भरणा करण्याची तसदी ग्राहकांनी घेतली नाही. वाशिम जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून १०,८९७ वीजग्राहकांनी थकीत देयकातील कवडीचाही भरणा केलेला नाही. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी या सर्व ग्राहकांना तत्काळ वीज बिल भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या १९ हजार ८९७ ग्राहकांव्यतिरिक्त २३७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून, त्यांच्याकडे १.३७ कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम