शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

विरारचा पादचारी नवा पूल काय कामाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 6:02 AM

रिक्षाचालकांचा विळखा : प्रवाशांसाठी ठरतोय अत्यंत धोकादायक, रेल्वेचे दुर्लक्ष

विरार : काही दिवसापूर्वीच सुरु झालेला विरार पूर्व पश्चिम पदचारी पूल रिक्षांचालकांनच्या विळख्यात सापडला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी केलेला हा पूल नागरिकांना त्रासदायकच ठरतो आहे. विरार पूर्वेला ज्या ठिकाणी पूल संपतो त्या ठिकाणी रिक्षा चालक आपल्या रिक्षा उभ्या करून गर्दी करत असल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

विरार मध्ये १ नंबर फ्लॅटफॉर्म वरून पूर्वेस येण्यास, नागरिक रेल्वे रुळाचाच जास्त वापर करत होते आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. त्यानंतर आता एक महिन्यापूर्वी पालिकेने येथे नवीन पूल सुरु केला आहे. मात्र विरार पूर्वेला रिक्षा चालक येथे गर्दी करत असल्याने रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रोज प्रवाश करणाºया लोकांची सकाळी ट्रेन पकडण्याची घाई तर सायंकाळी घरी जाण्यची धावपळ असतेच त्यातच रिक्षावाले येथे गर्दी करून उभे राहतात व त्या प्रवाशांना अडचण निर्माण करतात. हा पूल तयार होऊन अवघा एक महिनाच झाला आहे, आताच त्याची परिस्थिती अशी आहे. तर येणाºया सहा महिन्याभरात या पुलाची अवस्था अजूनच बिकट होईल, असे प्रवसी अविनाश जगताप यांनी सांगितले. ह्या रिक्षा चालकांवर महापालिकेने कारवाई करून प्रवाशांना होणाºया त्रासातून लवकरात लवकर मुक्त करावे असे देखील जगताप यांनीे सांगितले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार