शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

तुंगारेश्वर अभयारण्य अतिक्रमणांच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 1:02 AM

वन्यजीवांना हक्काची जागा मिळावी म्हणून ८७५० हेक्टरचे तुंगारेश्वर अभयारण्य २००३ साली घोषित करण्यात आले.

पारोळ : वन्यजीवांना हक्काची जागा मिळावी म्हणून ८७५० हेक्टरचे तुंगारेश्वर अभयारण्य २००३ साली घोषित करण्यात आले. सध्या ते अतिक्रमणांच्या विळख्यात असून अभयारण्याच्या शिवणसई, चांदीप, शिरसाड, बावखल, पेल्हार, सातीवली, चिंचोटी इ. भागात अतिक्रमणे झाल्याने वन्यजीवांचा रहिवास धोक्यात आला आहे. तर माणसाने त्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याने वन्यजीव मानवी वस्तीत घुसू लागल्याचे वन्यप्रेमीचे म्हणणे आहे.बेसुमार वृक्षतोड, अनधिकृत बांधकामे, पर्यटकांचा धिंगाणा, प्लास्टिकचा कचरा, दारूभट्ट्या आदी कारणांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासावर विपरित परिणाम झाला आहे. अभयारण्य म्हणजे जिथे प्राणी-पक्षी निर्भयपणे फिरू शकतात. मात्र मानवी अतिक्र मणामुळे या अरण्यातील प्राणी-पक्ष्यांचे भय वाढत चालले असून हे अभयारण्य आता ‘भया’रण्य होत आहे. मानवी अतिक्र मणावर नियंत्रण मिळवा, नाहीतर हे अभयारण्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे.‘अभयारण्य’ या शब्दातच, त्याचा अर्थ दडलेला आहे. अभयारण्य म्हणजे ज्या ठिकाणी पशू, पक्षी, प्राणी अभयपणे म्हणजेच निर्भयपणे फिरू शकतात, असे अरण्य. परंतु तुंगारेश्वर अभयारण्यात मागील काही कालावधीपासून मोठ्या प्रमाणात महाकाय वृक्षांची तोड करून वनसंपत्तीचा ºहास करणाऱ्या तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. तसेच मातीभराव करून बेकायदा बांधकामे केली आहेत.त्याचा विपरीत परिणाम होतो आहे.>भूमाफियांचा धिंगाणावन परिक्षेत्रात वन तस्करांबरोबर भूमाफियांच्या बेकायदा बांधकामांनी देखील धिंगाणा घातला आहे आदिवासींच्या जागेवर भूमाफियांनी बेकायदा पाय पसरले असतानाही त्याविरोधात वनाधिकाऱ्यांमार्फत कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.