शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

तिसऱ्या टप्प्यात १२१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:18 PM

अधिकारी-कर्मचारी नाराज : नागरिक सुखावले

आशिष राणे।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई - विरार शहर महापालिकेचे डॅशिंग आयुक्त बळीराम पवार यांनी पुन्हा तिसºया टप्यात १२१ कर्मचाºयांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. आयुक्तांच्या या धडाकेबाज निर्णयामुळे पालिका हद्दीत काही नाखूष व कामचुकार कर्मचाºयांची ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था झाली असल्याचे समजते. किंबहुना मागील नवघर माणिकपूर नगरपरिषद स्थापनेपासून एकाच विभागात व टेबलावर फेविकॉलसारखे चिकटून बसलेल्या कर्मचाºयांना तर दणका दिला.

वसई-विरार महापालिकेत एकूण ९ प्रभाग समिती कार्यरत असून या सर्व समित्यांमधील लिपिक वरिष्ठ लिपिक, टंकलेखक, उपअधीक्षक आणि अधीक्षक पदाच्या अंतर्गत बदल्या विविध प्रभागात करून बहुतांश जणांची खाती देखील बदलण्यात आली आहेत.पालिका आयुक्तांनी रुजू झाल्यावर मे - जून नंतर जवळपास २०० पेक्षा अधिक बदल्यांचा सपाटा लावला जाईल, असे सूतोवाच केले होते, आणि ते आज खरे होताना दिसत आहे. आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात जूनमध्ये नऊ प्रभाग समितीतील प्रभारी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये काहींना प्रभाग समितीपदी विराजमान केले तर काहींना हातात नारळ देत त्यांची पदावनती केली.गेल्या आठवड्यातच दुसºया टप्प्यातील ६४ वरिष्ठ लिपिक आणि अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आणि आता तिसºया टप्प्यात १२१ जणांच्या बदल्या आता करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे सांगत आयुक्त पवार यांनी या बदल्या करताना अनेक वर्ष एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांची खाती बदलल्याने धाबे दणाणले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या झाल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर नवीन खाती, नवीन जागी या कर्मचाºयांना जम बसण्यात वेळ लागेल आणि त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होईल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.सर्वांचे धाबे दणाणलेवसई - विरार मनपाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे सांगत आयुक्त पवार यांनी अनेक वर्ष एकाच ठिकाणी एकाच पदाला चिकटून बसलेल्या कर्मचाºयांची खाती देखील बदलली.