शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मृत्यूनंतर १४ दिवस उलटूनही अहवाल नाही; मृताला कोरोना नसल्याचा भावाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:56 IST

पालघर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

मनोर : मनोर येथील एका व्यक्तीला सर्दी आणि श्वासाचा त्रास होत असल्याने पालघर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्याचे स्वॅब मुंबईला पाठवले. मात्र, अहवाल वेळेत न आल्याने या रुग्णाची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला. आता १४ दिवस उलटूनही अहवाल मिळाला नाही. रुग्णाला कोरोना नव्हताच. अहवालाच्या प्रतीक्षेत उपचारांअभावी त्याला प्राण गमवावे लागल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे.

१५ जूनला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र २० जूनपर्यंत अहवाल आलाच नाही. या काळात रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. २१ जूनला नातेवाइकांनी त्याला नालासोपाराच्या विनायका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. संध्याकाळी त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. पालघर ग्रामीण रुग्णालयाचा अहवाल लवकर मिळाला असता तर रुग्णावर उपचार सुरू झाले असते. पाच दिवस अहवालासाठी ताटकळत ठेवल्यानेच त्याचा मृत्यू झाला. आता १४ दिवस उलटले तरी अहवाल आलेला नाही. कोरोना नसतानाही केवळ उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या भावाने केला आहे.संबंधित रुग्णाचा रिपोर्ट आला असेल तर आम्ही ते सांगू शकत नाही. तो गोपनीय ठेवावा लागतो. तो जाहीर करता येईल अथवा नाही, हे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच सांगता येईल. - डॉ. कांचन वानिरे, सिव्हिल सर्जन, ग्रामीण रु ग्णालय, पालघर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस