शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा; ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:30 IST

पाण्यासाठी करावी लागत होती वणवण

भातसानगर : शहापूर तालुक्यातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरु वात केली असून नागरिकांनी ‘लोकमत’चे कौतुक केले आहे.

तालुक्यात मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने व पाऊसही लवकरच गेल्याने मोठ्या प्रमाणात गावपाडयात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. या वर्षी मात्र खूपच पाऊस पडला. यामुळे यावर्षी उशिरा पाणीटंचाई निर्माण होईल असे वाटत असतानाच अजनूप, दापूर परिसरातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायती मार्फत पाठविण्यात आलेला प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडून थेट जिल्ह्याधिकारी यांनी मागवून तात्काळ टँकर मंजूर करून पाणीपुरवठा सुरू केला आहे.

कोळीपाडा व वारलीपाडा येथील ग्रामस्थ एकाच विहिरीवर पाणी भरतात. या विहिरीत पाणी नसल्याने त्यांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण भटकावे लागत होते. कोळीपाड्याची लोकसंख्या आज अडीचशेच्या आसपास असून वारली पाड्याची लोकांख्याही शंभरच्या जवळपास आहे. या पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र त्यास गती देण्याचे काम ‘लोकमत’ने केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरवर्षी येथे टंचाई होते. टँकरने पाणीपुरवठाही केला जातो. मात्र इतक्या वेगाने कार्यवाही ही केवळ ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अशी प्रतिक्रि या ग्रा.पं. सदस्य प्रदीप चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी