शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा; ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:30 IST

पाण्यासाठी करावी लागत होती वणवण

भातसानगर : शहापूर तालुक्यातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरु वात केली असून नागरिकांनी ‘लोकमत’चे कौतुक केले आहे.

तालुक्यात मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने व पाऊसही लवकरच गेल्याने मोठ्या प्रमाणात गावपाडयात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. या वर्षी मात्र खूपच पाऊस पडला. यामुळे यावर्षी उशिरा पाणीटंचाई निर्माण होईल असे वाटत असतानाच अजनूप, दापूर परिसरातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायती मार्फत पाठविण्यात आलेला प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडून थेट जिल्ह्याधिकारी यांनी मागवून तात्काळ टँकर मंजूर करून पाणीपुरवठा सुरू केला आहे.

कोळीपाडा व वारलीपाडा येथील ग्रामस्थ एकाच विहिरीवर पाणी भरतात. या विहिरीत पाणी नसल्याने त्यांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण भटकावे लागत होते. कोळीपाड्याची लोकसंख्या आज अडीचशेच्या आसपास असून वारली पाड्याची लोकांख्याही शंभरच्या जवळपास आहे. या पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र त्यास गती देण्याचे काम ‘लोकमत’ने केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरवर्षी येथे टंचाई होते. टँकरने पाणीपुरवठाही केला जातो. मात्र इतक्या वेगाने कार्यवाही ही केवळ ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अशी प्रतिक्रि या ग्रा.पं. सदस्य प्रदीप चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी