शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा; ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:30 IST

पाण्यासाठी करावी लागत होती वणवण

भातसानगर : शहापूर तालुक्यातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरु वात केली असून नागरिकांनी ‘लोकमत’चे कौतुक केले आहे.

तालुक्यात मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने व पाऊसही लवकरच गेल्याने मोठ्या प्रमाणात गावपाडयात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. या वर्षी मात्र खूपच पाऊस पडला. यामुळे यावर्षी उशिरा पाणीटंचाई निर्माण होईल असे वाटत असतानाच अजनूप, दापूर परिसरातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायती मार्फत पाठविण्यात आलेला प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडून थेट जिल्ह्याधिकारी यांनी मागवून तात्काळ टँकर मंजूर करून पाणीपुरवठा सुरू केला आहे.

कोळीपाडा व वारलीपाडा येथील ग्रामस्थ एकाच विहिरीवर पाणी भरतात. या विहिरीत पाणी नसल्याने त्यांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण भटकावे लागत होते. कोळीपाड्याची लोकसंख्या आज अडीचशेच्या आसपास असून वारली पाड्याची लोकांख्याही शंभरच्या जवळपास आहे. या पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र त्यास गती देण्याचे काम ‘लोकमत’ने केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरवर्षी येथे टंचाई होते. टँकरने पाणीपुरवठाही केला जातो. मात्र इतक्या वेगाने कार्यवाही ही केवळ ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अशी प्रतिक्रि या ग्रा.पं. सदस्य प्रदीप चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी