शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

तारापूर एमआयडीसीतील घनकचरा रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:53 PM

पावसामुळे प्रदुषणाचा धोका; महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अटी शर्तींना फाटा

- पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातून निघालेला सुमारे १४ टन घातक घनकचऱ्याच्या सुमारे दोनशे गोणी बोईसर - चिल्हार फाटा या मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच महामार्गावर उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत.रासायनिक कारखान्यातून निघणाºया घनकचºयाच्या विल्हेवाटी करीता मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या सामुदायिक घनकचरा विल्हेवाट प्रक्रि या केंद्राकडे पाठविण्याच्या प्रदुषण नियंत्रणच्या सूचना असताना अनेक कारखाने त्याकडे दुर्लक्ष करुन रात्री अंधाराचा फायदा घेऊन उघड्यावर टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. विषेश म्हणजे हा कचरा प्रक्रीयेद्वारे विल्हेवाट लावण्याच्या अटी व शर्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडून कारखान्यांना दिलेल्या संमतीपत्रात (कन्सेंट) मध्ये आहेत. अहोरात्र चालणाºया बोईसर ते मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाºया चिल्हार फाटा या मुख्य रस्त्यावरील वाघोबा खिंड, चिर व महामार्गावरील मेंडवड खिंडीत उघड्या वर टाकल्याने धोका वाढला आहे. पावसामुळे तो विरघळून रसायन मिश्रीत पाणी शेतात पसरण्याची शक्यता असून ते पाणी गुरांनी प्यायल्यास त्यांनाही धोका उद्भवू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे जेव्हा घनकचरा विल्हेवाटी करीता मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविण्यात येतो तेव्हा इन्व्हाईसच्या पाच प्रती काढून पहिली कॉपी तसेच वेगवेगळ्या उत्पादन प्रक्रि येनंतर निघालेला घनकचरा व विल्हेवाटीसाठी पाठविलेला कचरा याचा संपुर्ण तपशील एमपीसीबी (तारापूर -एक) उपप्रादेशिक कार्यालयात पाठविणे बंधनकारक असते. मात्र, अश्या पद्धतीने तो उघड्यावर टाकून कराराचा भंग होत आहे.नमूने पृथक्करणानंतर लागणार ‘त्या’ कारखान्यांचा शोधएमपीसीबीच्या तारापूर दोन या कार्यालयातून हा घनकचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे विल्हेवाटीसाठी पाठविण्याची प्रक्रि या सुरू क रण्यात आली असून कचºयाचे नमुने पृथक्करणासाठी एमपीसीबीच्या व मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच तो कचरा कुठल्या उद्योगाचा हे कळणार आहे.अवैधरीत्या टाकलेला घन कचरा उचलण्यात येत असून लवकरच आम्ही तो कचरा कुठल्या कारखान्याचा होता त्याचा शोध घेऊन कठोर करवाई करू- डॉ. अर्जुन जाधव,उप प्रादेशिक अधिकारी (एमपीसीबी, तारापूर-२)

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरार