शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

शिवनेरी ढाबा ते कासटवाडी रस्ता धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 2:25 AM

रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळणावर दुतर्फा झाडे, झुडपे वाढली आहेत.

जव्हार : जव्हारहुन वाडा व मनोर हायवे पालघर कडे जातांना शिवनेरी धाबा ते कासटवाडीपर्यंत फक्त ३ कि.मी.अंतर वाहन चालकांना जीव धोक्यात टाकून वाहन चालवाले लागत असून, वाहन चालकांना धोक्याची घंटा आहे. तेही हे अपघात शिवनेरी धाबा ते कासटवाडीपर्यंत फक्त ३ कि.मी. अंतरावर असे अनेक अपघात वारंवार घडत आहेत. त्यामुळे या महिनाभरात दोन युवकांचा बळी गेला आहे. तर १० जण गंभीररित्या जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीररित्या लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळणावर दुतर्फा झाडे, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने सहजासहजी दिसत नाही. रस्ता चांगला असल्याने वाहने देखील वेगाने येतात. वळनावरील वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात सतत घडत आहेत.जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत चौकशी केली असता, रस्त्याच्या साईट पट्टीची झाडे, झुडपे कटिंग करायला जव्हार वनविभाग परवानगी देत नसल्याचे बांधकाम अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रस्त्याच्या बाजूला साईड पट्टीचे कामही व्यविस्थत नसल्यामुळे अपघात सतत घडत आहेत. यामुळे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अपघाता आकडा वाढल्याने तेथे बोर्ड लावण्याची मागणी होत आहे.रस्त्याच्या साईट पट्टीची झाडे झुडपे तोडायला वनविभाग परवानगी देत नाहीत. त्यामुळे आम्हला अडचण आहे.- डी.जी.होले. उपविभागीय अधिकारी, सा.बांधकाम जव्हार.रस्त्याच्या साईटची लहान झुडपे कापायची आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने पत्र देवून झाडे, झुडपांची किटंग करावी. आमची काहीच अडचण नाही. - कुलदीप पातकर, वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :Accidentअपघात