देशाच्या सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व राज्याच्या सागरी जल क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छीमार, खलाशांसाठीही सुरक्षित ठरणारा शासनाचा ...
तालुक्यातील २४६ अंगणवाडी केंद्रे (मूळ) व ४९ मिनी अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत़ विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यां ...
पारंपरिक शेती व्यवसाय बदलून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती फायदेशीर ठरेल. शासनानेही शेतकऱ्यांकरिता अनेक योजना आणल्या आहेत़ पण त्याचा योग्यरीत्या फायदा विक्रमगड ...
गेल्या दोन वर्षांपासून वंचित असलेल्या चिकू फळाला शासनाने अखेर पीक विम्याचे संरक्षण कवच दिले आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना चालू वर्षातील मृग ...
‘आम्ही सातपाटीकर’च्या माध्यमातून शुक्रवारी ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधाऱ्याची भगदाडे बुजविण्याचे काम हाती घेतल्यानंतर आज राज्य शासनाच्या पतन विभागाला जाग आली असून कार्यकारी ...
एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला केल्याप्रकरणी वसई विरार पालिकेतील बहुजन विकास आघाडीच्या नगसेवकाला त्याच दोन मुलांसह तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक ...
दैनिक लोकमतचे वाडा वार्ताहर वसंत भोईर यांना वाड्यातील काही ठेकेदारांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेचा वाडा तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध करून धमकावणाऱ्या ...
वाडा तालुक्यात ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे यांनी आपल्या स्वत:च्या मर्जीनुसार नियमबाह्यपणे सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध कामांचे वाटप करून शासनाचे ...