चिकन आणण्यासाठी घराबाहेर जावू दिले नाही, या रागातून वडिलांच्या हत्या करणाऱ्या मुलाला वसई सत्र न्यायालयाने गुरुवारी सात वर्षांच्या कारावासाची तसेच एक हजा ...
मुंबईकडे जाणाऱ्या एका बोटीत तारपूरच्या किनारपट्टीलगत पाणी शिरून चार खलाशी संकटात सापडल्याची माहिती घिवलीच्या मच्छीमारांनी तारापूर पोलिसांना काळविल्यानंत ...
मच्छिामारी करीत असताना समुद्रात बुडालेल्या मृत मच्छिमाराच्या वारसांना सरकारकडून दिली जाणारी एक लाख रुपयांची तात्काळ मदत तब्बल २७ महिन्यांनी मंजूर झाली असून अद्याप ती वारसांपर्यंत पोचलेली नाही. ...
वसई तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच निवडणुक १७ जुलै ते २५ जुलै या दरम्यान होणार असल्यामुळे तीन महिन्यापासून थंड असलेले गावपातळीवरील राजकारण पुन्हा तापणार आहे. ...
किल्लाबंदर-पाचूबंदर समुद्रात होत असलेल्या रेती उत्खननावर कडक कारवाई झाली नाही तर गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा कोळी युवा शक्तीने दिला आहे ...
या जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासांठी बुधवारी आठ तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा नेला होता. ...
कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास रुचकर व मागणी जास्त असलेला गावठी कोलम (झिनी) तांदळचे उत्पादन पूर्वी प्रमाणे होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आ ...
एकेकाळी पावसाळा सुरु होताच इरले, घोंगडी यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून तसेच आदिवासींकडून मागणी होती. परंतु बदलत्या काळात ती नामशेष होत चालली असून ...