पीक आणेवारीच्या सर्वेक्षणाची जुनी पद्धत बदलणे गरजेचे असून ब्रिटिशकालीन पीक आणेवारी निश्चितीची पद्धत आजच्या काळात कालबाह्य ठरली आहे़ शेतीत क्रांतिकारक बदल झालेले आहेत़. ...
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीचा गजर आज संपूर्ण पालघर जिल्ह्यातील मंदिरासह शाळा, संस्थांमध्ये घुमत होता. तर जिल्ह्यातील मंदिरासमोर भक्तांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचे दिसत होते. ...
खरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीककर्जवाटप केल्याचा दावा ...
राज्य शासनाच्या एन सी डी सी योजनेअंतर्गत ३ कोटी ३४ लाखाच्या निधीमधून सातपाटी येथे उभारण्यात आलेल्या ७० टन उत्पादन क्षमतेचे व ४०० टन साठवणूक क्षमतेच्या आधुनिक ...