रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि वीज या आजकालच्या प्राथमिक गरजा आहेत. मात्र, त्या आभावी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यत येणारे रुईघर व बोपदरी या ग्रामपंचायतीच्या ...
राजस्थान येथे राहणाऱ्या सावत्र आईने साडेसहा लाख रुपयांसाठी १४ वर्षांच्या सावत्र मुलीचा विवाह ३५ वर्षांच्या इसमाशी लावल्याची घटना नालासोपारा शहरात घडली ...
जव्हार प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांच्या संगनमताने आदिवासी समाज प्रबोधन संस्था टाकपाडा यांनी सन २००६-१५ च्या दरम्यान ...
अर्नाळा समद्रकिनारी कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून, किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या डंम्पिंग ग्राऊंडवर प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले ...
विक्रमगड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २३७ शाळा असून त्यातील २४ शाळांची विदयार्थी पटसंख्या ही २० हून कमी असल्याने या शाळा भविष्यात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ कारण ...
वसई विरार महानगरपालिकेने केलेली परिवहन सेवेची तिकीट दरवाढ मागे घेतली नाही तर येत्या ३० जुलैला भीक मांगो आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे. ...
भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या ५०० एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्याठिकाणी करण्यात आलेल्या बेकादा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने ...