एखाद्या शहरात संमेलन झाले म्हणजे ते वाङ्मयदृष्ट्या सकस झाले असे नव्हे, असा टोला लगावत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांंच्या अध्यक्षतेखालील समितीने ...
एसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ढोल-ताशाचा गजर, बँण्डबाजा आणि डीजेच्या तालावर बेधुंद नाचत, गुलाल उधळत, फटक्यांची जोरदार आतषबाजी करीत गणपती बाप्पाला भव्य फिरवणुकीने वसईकरांनी निरोप दिला ...
इंग्रजा च्या विरोधातील पालघरच्या चले जावं चळवळीत सहभागी होताना ‘माझं गलबत मी वादळात सोडतोय, मी परत आलो नाही तर दु:ख करू नका ’ अशी चिठ्ठी घरी लिहून स्वातंत्र्याच्या इर्षेने पेटून उठून नंतर ...
निराशेच्या गर्तेत सापडल्याने आत्महत्येचे विचार मनात घोळत असलेल्यांना त्यापासूून परावृत्त करण्याकरिता सुरू केलेल्या हेल्पलाइनला चार वर्षांपूर्वी दिवसाकाठी जेमतेम दोनजणांचे ...
वसई तालुक्यातील २८५ सार्वजनिक आणि ३ हजार ७३६ घरगुती गणेशांचे गुरुवारी विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी वसई विरार पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ...
आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्यानं हजारो कुपोषित बालके मृत्यूशी झुंज देत आहेत, असे असतांना मोदी व फडणवीस सरकार मात्र स्मार्ट आणि डिजटल इंडिया सारखे भांडवलदार धार्जिणे ...