वसई विरार महापालिकेच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्त नेमावेत अशी मागणी भाजपच्या नालासोपारा सरचिटणीस मनोज बारोट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याकरिता संस्थेस देण्यात येणारा २०१४-१५ चा राज्य युवा संस्था पुरस्कार ...
धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायत तीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासींनी टॅँकरची मागणी करुनही गेल्या दोन महिन्यांपासून तिच्याकडे जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत ...
जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड अशा तीन आदिवासी बहुल भागातील सिंचन क्षेत्राला लाभ आणि वीजनिर्मितीच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई ...
सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडियाची मालमत्ता सील करु नये हा आदेश डावलणाऱ्या भिवंडीच्या तहसीलदार वैशाली लंभाते यांना उच्च न्यायालयाने तातडीने स्पष्टीकरण देण्याचा आदेश गुरु वारी दिला. ...
आदिवासींची अर्भके कुपोषणाने मृत्युमुखी पडत आहेत. मात्र, सरकार ते मुर्दाडपणे पाहत आहे. असंवेदनशील असलेले देवेंद्र फडणवीस सरकार केवळ स्मार्ट, डिजिटल इंडियाच्या नावाखाली ...