डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतेय, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय, असा दावा करतेय ...
महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १३ मार्च २०२३ रोजी सादर करून पालिका अधिनियमातील कलम १०० अन्वये प्रशासकीय ठराव करुन अंतिम मान्यता दिली आहे. ...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल चव्हाण व पथकाने ठाण्याच्या कासारवडवली येथे रहात असलेल्या समीर कादरी याला अटक केली . ...