वाढवण बंदर उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या असून समुद्रात ५ हजार एकर क्षेत्रात मातीचा भराव टाकून समुद्र बुजवला जाणार आहे. त्यादृष्टीने यंत्रसामग्री वाढवणं बंदराच्या ...
वसईच्या अर्नाळा आणि भुईगाव समुद्रकिनारी समुद्री कासवे मरून पडू लागली आहेत. महिनाभरात किमान दहाहून अधिक कासवांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...
जव्हारमध्ये शुक्रवार सकाळपासुन बी.एस.एन.एल. सेवा खंडीत असल्यामुळे शहरातील सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बॅँकाचे व्यवहार बंद असल्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. ...
डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई- अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. ठाणे, पालघर जिल्हयातील भाविकांबरोबर गुजरात मधील भाविक ...