नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या शूरवीरांनी, जुलमी, अराजक व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अश्या फिरंगी पोर्तुगीज सत्तेचे उत्तर कोंकणातून समूळ उच्चाटन केले ...
बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली, असा दावा गुंतवणूकदार करत आहेत. मात्र, सागर इन्व्हेस्टमेंटची पैसे फिरवण्याची साखळी ही आधीच तुटलेली होती ...