Vasai Virar (Marathi News) विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे अनेक प्रकल्प पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, आदिवासींच्या उरावर लादले जात ...
ठाण्यात विविध ठिकाणी १० दिवस आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून या संपूर्ण महोत्सवात तब्बल ...
राज्य शासनाने गुटखा व पानमसाला विक्रीवर बंदी के ल्यानंतरही कोकण विभागातील पाच जिल्ह्यांत काळ्या बाजारात गुटख्याची सर्रास विक्री होत ...
लग्न झाले असताना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विजय नथुराम लोखंडे (३०) याला शनिवारी कासारवडवली ...
प्रचारासाठी हाती असलेल्या आठ दिवसांत भिवंडीत भाजपाला टार्गेट करण्याची खेळी विरोधक खेळण्याची शक्यता आहे. मनोज म्हात्रे हत्या प्रकरणात काँग्रेसने यापूर्वीच ...
नागरिकांना फेरीवाल्यांचा त्रास होत असूनही अधिकारी कारवाई करत नसल्याने शिवसेना अकारण बदनाम होत असल्याचा आरोप करून युवा सेनेने ...
नाला रुंदीकरणात बाधित झालेल्या ४३ कुटुंबांचे रेंटलच्या २१ घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु, आता ११ महिन्यांनंतर त्यांना अखेर ...
शहरातील डांबरी रस्त्यांचे खोदकाम मोठ्या प्रमाणात केले जात असतानाच आता शहरातील काँक्रिट रस्तेही कापण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. फोर जी च्या नावाने मोबाइल कंपन्या थेट ...
शहर अभियंता रामप्रसाद जयस्वाल हे काम करत नसल्याचा ठपका ठेवत त्यांना पदमुक्त करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपाने आगामी महासभेत ठेवला आहे. ...
येथील रोटरी स्कूलने सिनिअर केजीच्या प्रवेशासाठी केलेली फीवाढ ही अन्यायकारक असल्याचा आरोप करत या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ...