गुजरात व कर्नाटकचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी घोषणा देऊन आज डहाणू रेल्वे स्थानकात खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबाद पॅसेंजरला अडविले ...
पालघर-माहीम बायपास मार्गावर धोकादायक अवस्थेत असलेले विजेचे खांब हलविण्यात नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांसाठी जीवघेणे ठरणारे हे खांब तात्काळ हटविण्याची मागणी भाजयुमोचे अध्यक्ष समीर पाटील यांनी केली आहे. ...
वसईच्या पाचूबंदर स्थित कोळीवाड्यात राहणारे कोळी युवा शक्तीचे नेते दिलीप माठक (३८) यांनी राहत्या घरातच गळफास लावून मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. ...
मंगळवारी दुपारी खासदार राजू शेट्टी तसेच काळूराम धोदडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमधून मुंबईकडे येणारे दुधाचे टँकर अडवून ते माघारी पाठवले. ...
वसई-विरारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून फ्रीज, टिव्ही, दुचाकी वाहने, कार, फर्निचर आदी वस्तू तसेच जीवनावश्यक बाबी यांचे मोठे नुकसान झाले. ...
खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकऱ्यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते. ...