अनेक शेतकºयांनी कर्जाचा प्रामाणिक उपयोग करून आपली भातशेती, नागली, वरई, उडीद इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाºया ध्यान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे ३१ मार्चपूर्वी भरले ...
बुधवारी वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 79 कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली असून बुधवारी नालासोपारा पुर्व व पश्चिम भागातील महिला व पुरुष असे दोन रूग्ण देखील मयत झाले ...