गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन युती शासनाने मीरा भाईंदर व वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली होती. परंतु पोलीस आयुक्तालय कार्यालयासह अनेक उणिवा असल्याने सदर घोषणा केवळ कागदावरच राहिली होती. ...
घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शना खाली सुरु असून या कामाच्या पाहणी साठी तसेच परिसरात उभारल्या जाणाऱ्या शिवसृष्टी साठी संभाजी राजे आले होते . ...
पालघर जिल्ह्यात अगदी साधेपणाने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यंदा पालघर जिल्ह्यातील ११ दिवसांच्या १०९ सार्वजनिक तर ४३२९ खाजगी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. ...
वसई-विरार महानगरपालिका हद्दीत ८८ स्मशानभूमी आहेत. कोरोनाच्या काळात २७ स्मशानभूमीवर १२६ कर्मचारी कामावर ठेवले होते. ते कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करीत होते. परंतु आयुक्तांनी ज्या ठिकाणी कर्मचारी जास्त आहेत, त्या ठिकाणी कपात केली आहे. ...
इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीतील रहिवाशांचे संसार ढिगाऱ्याखाली येऊन त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. ...
मच्छीमारांचा मासेमारी हंगाम आॅगस्टपासून सुरू झाला असला, तरी लांबलेला पावसाळा, अवेळी पडलेला पाऊस व त्यानंतर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. ते संपते न संपते तोच फयान चक्रीवादळाने तडाखा दिला. ...