वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. वसई-विरार महानगरपालिकेचा गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या बंद आहे, ...
संघर्ष समिती आक्रमक, स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असतानाही केंद्र सरकार वाढवण बंदर उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी स्थानिकांची आंदोलने चिरडून टाकली जात आहेत. ...
बांधकामात दगडी भुसा वापरला जात असतानासुद्धा या बांधकामाकडे आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे की, आर्थिक लाभामुळे या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
या बोटीला सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले आहे. सातपाटीतील ज्ञानेश्वर तांडेल हे आपल्या मालकीची ‘अग्निमाता’ ही बोट घेऊन गुरुवारी सकाळी ६ वाजता समुद्रात मासेमारीला गेले होते. ...