पालिकेने सुरु केलेल्या अभय योजना नव्या वर्षातही सुरु राहणार असून याला नुकतीच मुदतवाढ मिळाली आहे. परंतु नव्या वर्षात ज्या सदनिका धारकांना ओसी घ्यायची आहे, ...
शुक्रवारी, २ जानेवारी रोजी २४ तास ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे. ...
आमीरच्या ‘पीके’ चित्रपटाला धार्मिक संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी या संघटनांनी केली होती. ...
भारतीय खेळांच्या विकासासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमी ज्या पध्दतीने काम करीत आहे ते पहाता भविष्यात खेळावर प्रेम असणारे अनेक द्रोणाचार्य निर्माण होतील ...
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला गोविंदवाडी बायपास रस्त्याची पाहणी सार्वजनिक उपक्र म व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संबधित अधिकारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थित केली ...